📌लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)📌
:
जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
📌महात्मा गांधीची कामगिरी (1869 ते 1948) :
जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
1940 - वैयक्तिक सत्याग्रह
1942 - 'चलेजाव' ची घोषणा
1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
No comments:
Post a Comment