Monday, June 26, 2017
भारताची सामान्य माहिती
भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली
भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
भारतात एकूण घटक राज्ये : 28
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 7
भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment