Saturday, June 24, 2017
मराठी महत्वाची अशी निवडक ३२५ सामान्य ज्ञान प्रश्नावली
Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -चंद्रपूर
Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? - नाशिक
Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते - नाशिक
Q5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? - 7 वी
Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? - धुळे
Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ - System
Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? - 2004
Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? - महाराष्ट्र - आंध्रप्रदेश
Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? - यशवंतराव चव्हाण
Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? - एम. विश्वेश्वरैय्या
Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? - कंबोडिया
Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब
Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? - आंध्र प्रदेश
Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? - पंजाब
Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? - ऑस्ट्रेलिया
Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? - राजकेश्वर पुरयाग (Mauritius)
Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? - डॉ. मोहन आगाशे
Q19. World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? - 40वा
Q20. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? - गुलजार
Q21. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? - नंदुरबार
Q22. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे
Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
- ब. अ. क.
Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? - पंतप्रधान कार्यालय
Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? - किमतींचा निर्देशांक
Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? - पालक मंत्री
Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? - एम. विश्वेश्वरैय्या
Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री
Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? - 88 वी
Q30. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? - वार्षिक वित्तीय विवरण पत्र
Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? - भुईमूग
Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? - मालदांडी -35-1
Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? - 1966 - 67
Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? - गोविंद वल्लभ पंत (1957)
Q35. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? - सूर्यफूल
Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? - वार्याने हालते रान
Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात? - 1921
Q38. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? - 925
Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. - रायगड
Q40. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? - मार्गदर्शक तत्त्वे
Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? - आदिवासी कल्याण
Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? - गो. कृ. गोखले
Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले. - स्वातंत्र्यवीर सावरकर
Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? - डॉ. पंजाबराव देशमुख
Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. - सार्वजनिक सत्यधर्म
Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते? - रघुनाथराव परांजपे
Q47. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. - गोपाळ गणेश आगरकर
Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? - शाहू महाराज
Q49. 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. - विनोबा भावे
Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? - 1887
Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? - यमुनाबाई वाईकर
Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) - गैंगनाम स्टाइल
Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? - विद्यावाहीनी
Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? - 1958
Q55. ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? - 2000
Q56. I.T. ही शाखा म्हणजे __ - Information Communication Technology
Q57. IBM ह्या कंपनीच्या Artificial Technology वर आधारित ___या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती. - Deep Blue
Q58. इंदिरा पॉइंट काय आहे? - भारताचे दक्षिण टोक
Q59. 127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. - Loop Back
Q60. Java Script हे product या कंपनीचे आहे. - Net Scape
Q61. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली? - रवींद्र नाथ टागोर
Q62. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? - लॉर्ड डफरीन
Q63. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते? - महात्मा गांधी
Q64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर
Q65. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. - युगांतर
Q66. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? - महात्मा गांधी
Q67. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? - लॉर्ड लिटन
Q68. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? - पंडित नेहरू
Q69. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? - 1953
Q70. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? - व्ही. के. कृष्ण मेनन
Q71. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले? - रेसलिंग (wrestling)
Q72. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? - महाराष्ट्र व गुजरात
Q73. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ? - सविनय कायदेभंग चळवळ
Q74. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) - NH7
Q75. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? - ललित कला अकादमी
Q76. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?
- विजय मल्ला
Q77. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1989
Q78. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात? - गोवा
Q79. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? - सुकन्या
Q80. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? - शालीमार गार्डन
Q81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? - गेलापॅगोस
Q82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्या संचार नियमांना काय म्हटले जाते? - प्रोटोकॉल
Q83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? - दसरा
Q84. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? - विजय अमृतराज
Q85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? - आंध्र प्रदेश
Q86. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? - नर्मदा
Q87. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे? - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट
Q88. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? - कर्नाटक
Q89. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? - भरतनाट्यम
Q90. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? - अरुणाचल प्रदेश
Q91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली? - हरियाणा
Q92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला? - उत्तरप्रदेश
Q93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? - अहिल्याबाई होळकर
Q94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. - गडचिरोली
Q95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. - 1984
Q96. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. - सरला बेन
Q97. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? - 24 नोव्हेंबर
Q98. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
Q99. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? - वैनगंगा
Q100. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली? - 2 जुलै 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment