Monday, July 3, 2017
चालू घडामोडी
-------------------------
👍कोणत्या देशाने जगातील सर्वात लहान आणि स्वस्त प्रायव्हेट जेट "व्हिजन जेट" सुरू केले आहे? ;-युनायटेड किंगडम
👍• नवीन बाल हक्क (सीआरवाय) २०१७ च्या अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक बालमजुर आहेत? :-उत्तर प्रदेश
👍• कोणत्या राज्य सरकारने आपल्या नागरिकांसाठी मोफत शवगृह सेवा सुरू केली? :-पंजाब
👍• ------------ येथे भारतातील पहिला पाण्याच्या पृष्ठभागावरील मेट्रो बोगद्याचे काम सुरु झाले आहे :-कोलकाता
👍• म्यानमारच्या सीमेवर किती भारतीय राज्य आहेत? :- ४
👍• iIIndira Gandhi – A life in nature हे पुस्तकाचे लेखक ---------- हे आहेत :-जयराम रमेश
👍• फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान "Legion of Honor" साठी खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तिची निवड झाली :-सौमित्र चॅटर्जी
👍• केंद्र सरकारद्वारे ग्रामीण लोकांसाठी कोणत्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला सहाय्य कायदेशीर सेवा सुरू झाली आहे? :-टेलि लॉ
👍• २०१७ चा कलिंग साहित्य पुरस्कारा कोणाला ने कोणाला सन्मानित करण्यात आले? :-हरप्रसाद दास
👍• ---------------- या भारतीयास एव्हरेस्टवर सहा वेळा यशस्वी चढाई केल्याने नेपाळ सरकारने माउंट स्केलिंगसाठी सन्मानित केले गेले :-प्रेम राज सिंह धर्मशाकटू
👍• ---------------- यांनी 9 जून, 2017 रोजी नवी दिल्ली येथे रास्त्री भ्रूणहत्या आणि लिंग निवडीबद्दल जनजागृती करण्यासाठी मोबाइल एप्लिकेशन 'सेल्फि विथ दॅटर' लाँच केले :-नरेंद्र मोदी
👍* जैव-डीग्रेडेबल प्रीपेड गिफ्ट कार्ड लॉन्च करणारी भारतातील पहिली बँक कोणती :- ऍक्सिस बँक
👍कोणत्या राज्य सरकारने उडन योजनेसाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालयाशी नुकत्याच झालेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे? :-तमिळनाड
•👍 ---------------- या भारतीय अमेरिकन व्यक्तीला 2017 च्या नासा अंतराळवीरउमेदवारासाठी निवडले आहे? :-राजा चारी
👍• युरोपियन युनियनमध्ये ------------- यांची भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली :- गायत्री कुमार
👍• २०१७ चा भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला :-येहे दोर्जी थाँगची
👍• ---------- ही आयआयटी संस्था पीटी उषाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करणार आहे :-आयआयटी कानपूर
👍• 2017 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (जीआयआय) मध्ये भारताचा क्रमांक --- आहे? :-60 वा
🔰 पंचायतराज विषयी......
🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.
🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था
🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953
🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957
🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती
🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960
🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री
🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226
🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद
🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==> 1 मे 1962
🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17
🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी
🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी
🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे
🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून
🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार
🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त
🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच
🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती
🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)
🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)
🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती
🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त
🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक
🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा
🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक
🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला
🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी
🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते
🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री
🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी
🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक
🌍 प्रश्नमंजुषा🌍
=======================
*प्रश्न:-1.सोडियम व क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतात?*
➡️ 3 ✅✅
*प्रश्न:-2.मानवी मेंदूचे वजन —---ग्रॅमच्या दरम्यान असते.*
➡️ 1300 ते 1400✅✅
*प्रश्न :- 3.शुष्क बर्फ म्हणजे---होय.*
➡️ घनरूप Co2✅✅
*प्रश्न :- 4.द्रव्य हे असंख्य सुक्ष्म कणांनी बनलेले असते, ही संकल्पना कोणी मांडली?*
➡️महर्षी कणाद ✅✅
*प्रश्न :- 5.वनस्पती च्या-----प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो.*
➡️कॉर्बनिकरण ✅
*प्रश्न :- 6.दाबकलम ही प्रजननाची —--पध्दती आहे.*
➡️शाकीय ✅
*प्रश्न :- 7.भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट अंतराळात कधी पाठविला?*
➡️ 19 एप्रिल1975 ✅✅
*प्रश्न :- 8.SI पध्दतीत ज्यूल हे----याचे एकक आहे.*
➡️ ऊर्जा ✅✅
*प्रश्न :- 9.पेनिसिलिन चा शोध कोणी लावला?*
➡️ अलेक्झांडर फ्लेमिंग ✅✅
*प्रश्न :- 10.खालील पैकी कोणता ग्रह नाही?*
➡️ चंद्र ✅✅
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment