Saturday, July 29, 2017
भारतातील विविध बाबींची सुरुवात
पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)]
पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)
पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)
पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता
पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)
पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३)
पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)
पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२)
पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)
पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)
पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)
पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)
पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )
पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)
पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment