Monday, May 29, 2017

what is bollywood"box office"and generate this word

BOX OFFICE म्हणजे ?

नाटकाला जाताना आपण प्रथम नाट्यगृहाबाहेर असलेल्या बुकिंग ऑफिसमधून  तिकिट विकत घेतो. पण तशी पद्धत शेक्सपियरच्या काळात नव्हती. त्याकाळी तिकिटाची खिडकीच नसायची. त्याऐवजी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एक 'मेटल बॉक्स' ठेवलेला असायचा. या बॉक्सच्या फटीतून चार पेनीचं नाणं आत टाकलं की प्रेक्षकांना आत प्रवेश मिळायचा.

हा बॉक्स इतक्या छोट्या आकाराचा असायचा की तो नाण्यांनी लगेच भरून जायचा.
नाण्यांनी भरलेला हा छोटा बॉक्स घेऊन थिएटरचा एक माणूस स्टेजच्या मागच्या बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये जायचा आणि हा बॉक्स तिथे ठेऊन रिकामा बॉक्स घेऊन परत प्रवेशद्वारापाशी यायचा. येताना ऑफिसच्या दाराला कुलूप लावायला तो विसरायचा नाही. हे सर्व होईपर्यंत प्रवेशद्वाराबाहेर खोळंबलेले प्रेक्षक चार पेनीचं नाणं या बॉक्समध्ये टाकून आत शिरायचे.

हे छोटे बॉक्सेस ज्या खोलीत ठेवले जायचे त्या खोलीला *'बॉक्स ऑफिस'* म्हणायचे. आजही 'बॉक्स ऑफिस' हा शब्दप्रयोग आपण वापरतो, पण त्याचा उगम शेक्सपियरच्या काळात झाला हे आपल्याला ठाऊक असतंच असं नाही

छोटे बॉक्स ठेवण्यापेक्षा आणि ते सतत बदलत बसण्यापेक्षा एक मोठा बॉक्स का ठेवायचे नाहीत, असं कुणाला वाटू शकेल. त्याचं कारण हेच होतं की, हा बॉक्स पळवला जाईल याची भीती असायची. नाण्यांनी भरलेला मोठा बॉक्स चोरीला गेला, तर नुकसानही तेवढंच मोठं होणार, हा विचार छोटे बॉक्सेस वापरण्यामागे असायचा.

शेक्सपियरचं 'ग्लोब थिएटर' ज्या भागात होतं, तिथे चोर, डाकू, दरोडेखोर, वेश्या यांचा सुळसुळाट होता आणि चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं.

Sunday, May 28, 2017

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन



1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.
2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू
 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.
12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.
16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष
22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.
23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.
31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार
32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष
35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल
39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष
40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन
44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी
50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव
52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष
61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला
--------------------------------------------

Tuesday, May 23, 2017

काही महत्वाचे

महाराष्ट्राबद्दल काही महत्वाचे gk


1. काहि महत्वाची कलमे
1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग:- 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

2. महाराष्ट्र - जलाशय व धरणे
1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8. उजनी - (भीमा) सोलापूर
9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10. यशवंत धरण - (बोर) वर्धा
11. खडकवासला - (मुठा) पुणे
12. येलदरी - (पूर्णा) परभनी

4. महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी
1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान)
4. 2000 – सुनील गावसकर
5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
10. 2006 – रतन टाटा (उद्योग)
11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
15. 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
16. 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
17. 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)

5. महाराष्ट्रातील महामंडळे
१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - १९७६

6. राष्ट्रगीताबद्दल माहिती
१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.
७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

7. प्राणी व त्यांचे आयुष्यमान
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस
्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे

8. राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
1. अलाहाबाद बैंक - कोलकाता
2. बैंक ऑफ इंडिया - मुंबई
3. बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
4. केनरा बैंक - बैंगलोर
5. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
6. कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
7. देना बैंक - मुंबई
8. इंडियन बैंक - चेन्नई
9. इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
10. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
11. पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
12. पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
13. सिंडिकेट बैंक - मणिपाल
14. यूको बैंक - कोलकाता
15. यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
16. यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
17. विजया बैंक - बैंगलोर
18. आंध्रा बैंक - हैदराबाद
19. बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

9. भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार
1. महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य
2. तामिळनाडू --- भरतनाट्यम
3. केरळ --- कथकली
4. आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम
5. पंजाब --- भांगडा, गिद्धा
6. गुजरात --- गरबा, रास
7. ओरिसा --- ओडिसी
8. जम्मू आणी काश्मीर --- रौफ
9. आसाम --- बिहू, जुमर नाच
10. उत्तरखंड --- गर्वाली
11. मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला
12. मेघालय --- लाहो
13. कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी
14. मिझोरम --- खान्तुंम
15. गोवा --- मंडो
16. मणिपूर --- मणिपुरी
17. अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम
18. झारखंड - कर्मा
19. छत्तीसगढ --- पंथी
20. राजस्थान --- घूमर
21. पश्चिम बंगाल --- गंभीरा
22. उत्तर प्रदेश --- कथक .

10. थोडक्यात माहिति
*महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
* उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
* विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

11. वैज्ञानिक व त्यांचे शोध
1. विमान - राईट बंधू
2. डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
3. रडार - टेलर व यंग
4. रेडिओ - जी. मार्कोनी
5. वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
6. थर्मामीटर - गॅलिलीयो
7. हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
8. विजेचा दिवा - एडिसन
9. रेफ्रीजरेटर - पार्किन्स
10. सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन
11. सायकल - मॅकमिलन
12. डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
13. रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
14. टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
15. ग्रामोफोन - एडिसन
16. टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
17. पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
18. उत्क्रांतिवाद - डार्विन
19. भूमिती - युक्लीड
20. देवीची लस - जेन्नर
21. अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
22. अँटी रेबीज - लुई पाश्चर
23. इलेक्ट्रोन – थॉमसन
24. हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
25. न्यूट्रोन – चॅडविक
26. आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
27. विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
28. कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
29. गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
16. भारताचे जनक/शिल्पकार
1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
2. आधुनिक भा
रताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.


केंद्रीय संशोधन केंद्र.



===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

लक्षात ठेवायच्या ट्रिक

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी???

*ट्रीक-*
 राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रात बंगला बांधला.
१)राजने-राजस्थान
२)अंधा-आंध्रप्रदेश
३)अस-आसाम
४)ताना-तामिळनाडू
५)नाटकात- कर्नाटक
६)उडी-आेडीसा
७)पंजाब-पंजाब
८)उत्तर-उत्तर प्रदेश
९)महाराष्ट्रात-महाराष्ट्र
१०)बंगला-प. बंगाल.
हरित वायू कसे लक्षात ठेवाल?

कामिना हाय पर सल्फर नाय.
का= कार्बन डायऑक्साईड
 मि=मिथेन
ना= नायट्रोजन
हाय= हायट्रोजन
 पर=परफ्लूरो कार्बन सल्फर

महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे

ट्रीक : सावकचा याखीब मद्य पेइ
सा=सातवाहन
व= वकातक
क= कलचुरी
चा= चालुक्य
या=  यादवी
खि= खिलजी
ब=  बहामनी
म= मराठा
पे= पेशवे
इ= झंग्रज

महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते
10 जिल्हे नविन निर्माण झाले
ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?
My own trick
सिंजाला गमुन वाहि गोपाल
सिं= सिंधुदुर्ग (27वा)
जा= जालना .( 28वा)
ला= लातूर . .( 29वा)
ग= गडचिरोली .( 30वा)
मु= मुंबई .  . . . (31वा)
न = नंदूरबार (32वा)
वा= वाशिम( 33वा)
हि= हिंगोली (34वा)
गो= गोंदिया (35वा)
पाल= पालघर . .( 36वा)

महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे

“ गोभी का कुत्ता कोण”
१) गो = गोदावरी खोरे
२) भी = भीमा खोरे
३) कु = कृष्णा खोरे
४) त्ता = तापी खोरे
५) को = कोकण खोरे
६) न  = नर्मदा खोरे

इंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

‘सुऱ्याने पुरंदरच्या वडाची साल काढली’
सुऱ्या – सुरतचा तह - १७७५
पुरंदर – पुरंदरचा तह –   १७७६
वडाची – वडगावचा तह –  १७७८
साल -  सालबाईचा तह –  १७८२
इंग्रज मराठा लढाईचे मुळ कारण –
पेशवा बनू इच्छित असलेल्या राघोबाने १७७३ मध्ये नारायणरावांचा खून केला,यामुळे राघोबाला पेशव्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढले.या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राघोबाने इंग्रजांसोबत १७७५ मध्ये सुरतचा तह केला.याद्वारे इंग्रजांना मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करण्याची संधी मिळाली.या वेळी इंग्रजांचे नेतृत्व जनरल गोडार्ड याने केले .ही लढाई १७८२ मध्ये सालबाईच्या तहाने संपली.यावेळी महादजी शिंदे यांनी मध्यस्ती केली होती.

मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात ठेवायचे?

“ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले’,
‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,
‘नारायण मघाशी आला’,
‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”
आता याचे आपण स्पष्टीकरण पाहू.
हात = ( H ) -१, हलविताना ( He )-२
लीलाने = ( Li )- ३., बच्चनला (Be) -४
बघितले = ( B ) – ५, कालच ( C ) – ६
नरेशने = (N ) – ७ ओंडके (O) -८
फरफटत =( F )-९ ,नेले (Ne ) – १०
नारायण = ( NA )-११, मघाशी ( Mg ) -१२
आला = ( AL )-१३, शिल्पाला ( Si )-१४
फोनवर = ( P )-१५, सांगितले (S) -१६
क्ली = ( cl ) -१७ , अर ( Ar ) -१८


महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे

१) थेऊरचिंता = थेऊर –चिंतामणी –पुणे.
२) राजमहा = राजनंगाव –महागणपती –पुणे.
३) ओझेश्वर = ओझर – विघ्नेश्वर –पुणे.
४) लेन्यात्मक = लेण्याद्री –गिर्जात्मक – पुणे
५) महानायक = महाड – श्रीविनायक – रायगड
६) पालेश्वर = पाली बह्लाकेश्वर – रायगड
७) सिद्धिविनायक = सिद्धटेक –सिद्धिविनायक –अहमदनगर
८) मोरमोरे = मोरगाव - मोरेश्वर – पुणे

महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

'गोभीकृतान '
१) गो - गोदावरी
२) भी - भीमा
3) कृ - कृष्णा
४) ता - तापी
५) न - नर्मदा

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

‘ सूर्य वैतागला उल्हासवर
आंबा पडला सावित्रीवर
वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर
काळी गेली तळ्यात खोलवर’
१. सूर्या नदी
२. वैतागला – वैतरणा नदी
३. उल्हास नदी
४. आंबा – आंबा नदी
५. सावित्री नदी
६. वशिष्टी नदी
७. काजळ -  काजळी नदी
८. वाघ – वाघोठान नदी
९. काळी नदी
१०. तेरेखोल नदी
चांदीचे चार प्रमुख उत्पादक देश उतरत्या क्रमाने
‘मी पकडला चोर’
१. मी      – मेक्सिको
२. पकडला – पेरू
३. चोर     - चीन



२००० मध्ये निर्माण झालेले राज्य क्रमाने कसे लक्षात ठेवाल.

"छत्री उलटी झाली"
छ  - छत्तीसगड
उ - उत्तराखंड
झ - झारखंड
सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

“साथ आहे मी तुझ्या”
सात – सातमाळ
आ   -  अजिंठा
हे    -  हरिश्चंद्र


भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले
१. क = काश्मीर हिमालय
२. प   =  पंजाब हिमालय
३. कु = कुमाऊ हिमालय
४. ने   = नेपाळ हिमालय
५. पूर्व हिमालय = पूर्व हिमालय

दक्षिणेकडून उत्तरे कडे हिमालयाच्या तीन रांगा परस्परांनी संमातर आहे

‘शिव हिमालयात हिमाद्रीला भेटला’
शिव       – शिवालिक
हिमालयात - हिमालय
हिमाद्रीला  - हिमाद्री


भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीय महिला.

"इंडीया MASaLa"
इंडिया – इंदिरा गांधी (१९७१)
M = मदर तेरेसा (१९८०)
A = अरुणा असफअली (१९९७)
Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)
La = लता मंगेशकर (२००१)
मानव विकास अहवाल २०१४ सर्वात पाहिले देश उतरत्या क्रामाने कसे लक्षात ठेवाल

माझे नाव अश्विन FORM यूएसए
१, नाव     - नॉर्वे
२, आ      - ऑस्ट्रेलिया
३, श्वी     - स्वित्झर्लंड
४, न      - नेदरलंड
५, यूएसए
हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

‘ शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली ’
शि – शिमला
म  – मसुरी
नैना – नैनिताल
दिली – दार्जीलिंग
आभार आमीर सैय्यद


मेघालय पठार व मिकीर टेकड्या या भागात आढळणारे टेकड्या कसा लक्षात ठेवावे

‘गाण्या मध्ये खात होती जयंती’
गाण्या - गारो
खात  - खासी
जयंती - जैंतिया
आभार  आमीर सैय्यद
कल्पवृक्ष अकादमी

भारतीय हिमालयातील प्रमुख खिंड कसे लक्षात ठेवावे

‘ झोपेत नीता मनाली दिहोग’
झोपेत – झोजी
नीता  - नीती
मनाली – माना
दिहोग – दिहोग

क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल

एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.
‘ वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग ’
या संकल्पनेचे   स्पष्टीकरण आता आपण पाहू
स्पष्टीकरण
१) va =  वा = Vatican City  ०.४४. स्के किमी. ( युरोप )
2)  mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप
3)  na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर
४) tu =  तू = Tuvala  २६.०० स्के किमी. द. प्र . म .
५)  sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप
६ ) li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप
७) m   = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.
८) st   =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन
९) ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर
१० ) se  = से = Seychelles  , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर



भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.
' लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'
१) लक्षाने - लक्ष
२) निशाना- निशांत
३) रुस्तामचे दोन रुस्तम -१
४) रुस्तम -२
५) नेत्र




केंद्र सरकार चे प्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.
WE I GIFT
W = Wealth (संपत्ती कर)
E = Estate (मालमत्ता कर)
I = Interest (व्याज कर)
GIFT = देणगी कर

केंद्र सरकार चे अप्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.
SS CBI EX
S = Service (सेवा कर )
S = Sales ( विक्रीकर )
C = Custom ( सीमा शुल्क कर )
B = Banking Cash (बँक रोखे व्यवहार कर )
I  = Indirect (अप्रत्यक्ष कर )
EX = Excise (अबकारी कर)


प्रमुख टीन उत्पादक देश कसे लक्षात ठेवावे
 चीनी आय पी
चीनी – चीन
आय – इंडोनेशिया
पी = पेरू



बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कसे लक्षात ठेवाल.
'शहिरा'
श - शंकर दयाल शर्मा
हि - हिदायतुल्ला
रा - राधाकृष्णन


अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल?
" दिपाचा नंदू कोठे गेला"
दि = दिंडोरी
पा = पालघर
चा = चिमूर
नंदू = नंदुरबार


महाराष्ट्रातील घाट
१) आंबा कोर = आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी
२) माथूना = मुंबई ते नाशिक - थळ घाट
३) बापुचादिवा = पुणे ते बारामती - दिवा घाट.
४) कुंभा चिपक = कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट
५) खांबाला पूस = पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.
६) फोकोगा = फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.
७) मुना कसा आहेस = मुंबई ते नाशिक - कसारा घाट.



महाराष्ट्रा शेजारील राज्य घडाळ्याच्या सुलट्या दिशेने कसे लक्षात ठेवाल?
“गुजरात मध्ये छत्री तुटलेली कुणाची आहे सांगा”
गुजरात,
मध्ये = मध्य प्रदेश,
छत्री = छत्तीसगड,
तुटलेली = तेलंगाना,
कुणाची = कर्नाटक,
सांगा = गोवा.



क्षेत्रफळानुसार भारतीय पहिली पाच राज्य.
"राज्या मध्ये महार अर्धेच उत्तीर्ण.”
राज्या = राज्यस्थान. ३४२२३९ चौ. कि. मी.
मध्ये = मध्य प्रदेश ३०८२५२ चौ. कि. मी.
महार = महाराष्ट्र ३०७७१३  चौ. कि. मी.
अर्धेच= आंध्रप्रदेश  २७५०४५  चौ. कि. मी.
उत्तीर्ण = उत्तर प्रदेश २४०९२८  चौ. कि. मी.




बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा
“मैत्री आमिप”
मै = मेघालय
त्री = त्रिपुरा
आ = आसाम
मि = मिझोरम
प =पश्चिम बंगाल.

आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.
“आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.
आ – आकारमान
का – कार्य
श – शक्ती
चा – चाल
अ – अंतर
व – वस्तुमान
घा – घनता
ला – लांबी
वेळ
ऊर्जा

सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.
"सविता वेग वजन बग "
स - संवेग
वि - विस्थापन
त - त्वरण
वेग
वजन
ब - बल
ग - गती




भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?
" MIM BSP"
1) M - म्यानमार
2) I - इंडोनेशिया
3) M - मालदीव
4) B - बांगलादेश
5) S -श्रीलंका
6) P - पाकिस्तान



महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवावेत.
1) कोकण विभाग - मुमुठापा रारसि (7)
    मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग.
2) पुणे विभाग - पुसाकोसासो (5)
पुणे सतारा कोल्हापुर सांगली सोलापुर.
3) नाशिक विभाग - अनाज धुन (5)
अ.नगर नाशिक जळगाव धुले नंदुरबार.
4) औरंगाबाद विभाग - औऊबीजा नापहीला (8)
औरंगाबाद उस्मानाबाद बीड जलना नांदेड परभणी हिंगोली लातूर.
5) अमरावती विभाग - अअयबूवा (5)
अमरावती अकोला यवतमाल बुलढाना वाशिम.
6) नागपुर विभाग - नाग भंगो
चव (6)
नागपुर गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपुर वर्धा.




आणीबाणी घोषित केलेल्या राष्टपती चे नाव लक्षात ठेवण्यासाठी
राधा घरी आली.
राधा = Dr. राधाkrushanan
       (1962 चे चीनचे आक्रमण )
घरी = v.v. गिरी ( 1971 चे   बांग्लादेश युध्द )
आली = fakrudin अली ahamad  (1975 ची राष्ट्रीय आणीबाणी )
( घरी  साठी " गिरी" व
आली साठी  "अली" लक्षात ठेवता येते    ).      





भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?
"रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते."
"रविंद्रने ----रविंद्रनाथ टागोर
'रमनला'----सी व्ही रमन
 'चंद्र' -----सुब्रमण्यम चंद्रशेखर
'टेरेसवर' -----मदर टेरेसा
'कैलास'----कैलास सत्यार्थी
 'रांमक्रष्णन'----वेंकटरमन रामक्रष्णन
 'हरगोविंद'----हर गोविंद खुराणा
 'सैन्यात'-------अमर्त्य सेन




उपराष्ट्रपतिचे राष्ट्रपति झालेले राष्ट्रपती कालानुक्रमे
क्लुप्ती-"राधा का हुस्न गिरा रमन पर शर्मा गयी नारी"
राधा-डॉ.राधाकृष्णन
हुस्न-झाकिर हुसेन
गिरा-व्ही व्ही गिरी
रमन-आर वेंकटरमन
शर्मा-शंकर दयाल शर्मा
नारी-के आर नारायणन.


भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत  ते कसे लक्षात ठेवाल.
 “कृत्ति” मुंगूस.
१) कृ= कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)
२) ति= तिलैया प्रकल्प (झारखंड)
३) मुगू= मुद्रा प्रकल्प  (गुजरात)
४) स= ससन प्रकल्प  (मध्य प्रदेश)
- मुंद्रा प्रकल्प टाटा पॉवर कंपनीला देण्यात आले आहे.


घटनेच्या मसुदा समितीचे सदस्य
AAA MMS स्पष्टीकरण:
A- आंबेडकर
A- आय्यंगार
A- अय्यर
M- मुंशी
M- माधवराव
S- सदुल्लाह
(माधव राव यांही जागा पुढे बी.एस. मित्तर यांनी घेतली.)



घटना समितीतील काही स्त्रियांची नवे लक्षात ठेवल्यास खालील नावे लक्षात राहतात.
सविता दुबे:
स - सारीजीनी बाबर.
वि – विजया  लक्ष्मी पंडित.
दु  - दुर्गाबाई देशमुख.
बे – बेगम रसूल.
(ता  silent)
दिन कसे लक्षात ठेवाल ? 
वनात गेलो जल प्यालो हवामान बदलले त्यामुळे क्षयरोग झाला.
वन दिन -२१ मार्च
जल दिन -२२ मार्च
हवामान दिन -२३ मार्च
क्षयरोग दिन -२४ मार्च


SBIच्या ५ सहयोगी बँक
क्लुप्ती: BJP ने HMP चे घड्याळ घातले.
B&J – state  bank of bikaners & Jaipur
p- state bank of patiyala
h- state bank of hyderabad
m- state bank of maysur
t-  state bank of travonkor




महाराष्ट्रातील  चार नगरपंचायतीची नावे
क्लुप्ती: dasi  ne kamal fulavile
Da – dapoli
shi – shirdi
k  - kanakwali
ma- malakapur




भारताच्या पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तीचा उतरता क्रम.
क्लुप्ती: पाणी इत मिळत आहे.
पा- पंडित नेहरू
इ-  इंदिरा गांधी
मि- मनमोहन सिंग
आ- अटलबिहारी वाजपेयी





पंचायत राज स्वीकारलेली राज्ये
क्लुप्ती: रात कॉ पम्प लाना है. (raat ko pump)
r- राजस्थान
a-आंध्रप्रदेश
a-आसाम
t-तमिळनाडू
k- कर्नाटक
०- ओडीसा
p- पंजाब
u- उत्तर प्रदेश
m- महाराष्ट्र
p- पश्चिम बंगाल


२०१३- १४ मधील भारताच्या निर्यातीतील राज्यांचा वाटा अनुक्रमे
गुमा ताक आण
गु- गुजरात
मा - महाराष्ट्र
 ता - तामिळनाडू
क - कर्नाटक
आण- आंध्रप्रदेश




७३ वीघटना दुरुस्ती पुढील राज्यांना लागू होत नाही
क्लुप्ती –मेघा मिनी जम्मूला गेल्या.
मेघा-मेघालय
मि- मिझोराम
ना- नागालंड
जम्मू – जम्मू काश्मीर




६० पेक्षा कमी विधानसभा सदस्य असलेले राज्य
" सि मि गो "
सि - सिमला
मि - मिझोरम
गो - गोवा





विषाणू पासून होणारे रोग कसे लक्षात ठेवाल.
"एरे का का बा ई पो इ दे गो ई"
ए = एड्स
रे = रेबीज
का = कांजण्या
का = कावीळ
पो = पोलिओ
दे = देवी
गो = गोवर
ई = ईबोला

Sunday, May 21, 2017

देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

तृतीयपंथियांना कमी लेखावं, त्यांचा तिरस्कार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही आपल्या समाजात आणि आणि परदेशांमध्येही तृतीयपंथीयांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळ केली जाते. सगळीकडे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजामध्ये चांगल्या राहणीमानाची नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही.
       पण आता या प्रश्नावरच्या जागृतीमुळे परिस्थिती बदलते आहे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे त्याचमध्ये आपणही चांगंल आयुष्य जगू शकतो असा आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण होतो आहे.
     
      या लेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटो आहे के. प्रीतिका यशिनीचा प्रीतिका तृतीयपंथी आहेत. आणि त्यांनी जिद्दीने स्वत:च्या कष्टांच्या बळावर पोलीस सबइन्स्पेक्टरची नोकरी मिळवली आहे. प्रीतिका देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या पोलीस अकादमीमध्ये या पदासाठी एक वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाच्या परिक्षेला बसण्यासाठीही प्रीतिकांना प्रचंड झगडा करावा लागला. तृतीयपंथी व्यक्तींना या परीक्षेला बसण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. हे सगळे अडथळे प्रीतिकाने कायदेशीर लढाई लढत तसंच बऱ्याच जणांशी पाठपुरावा करत दूर केले आणि आपली ओळख न लपवता या परिक्षेमध्ये प्रीतिकांनी यश मिळवलं.
       तामिळनाडू पोलीस अॅकॅडमीमध्ये त्यांना सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडूच्या पोलीस दलामध्ये नव्याने सामील होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पासिंग आऊट परेड नुकतीच पार पडली. यावेळी या परेडमध्ये प्रीतिकाही सहभागी झाल्या होत्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी हे या परेडच्या वेळी उपस्थित होते पोलिस हे जनतेचे मित्र आणि संरक्षक असतात. त्यामुळे पोलिसांनी कशाचीही भीती न बाळगता आपलं कर्तव्य पार पाडावं असा संदेश त्यांनी पोलिसांना दिला.

मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषेचा इतिहास


मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने
मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने
प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे
ऐतिहासिक उत्पत्ती
वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.
मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
वेदकालीन
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.
तमिळ-मराठी भाषा संबंध
मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, "देशी" अशा अर्थाने भाषातज्ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.
भाषातज्ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा
संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).
संस्कृतपासून मराठी
संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.
भाषाशुद्धी चळवळ
स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.
ही लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे मराठी व्याकरण:
आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.
अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).
भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.
प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.
प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.
गोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाइल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. 'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.
परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.

Wednesday, May 17, 2017

*सामान्य ज्ञान -- प्रश्नावली*

   सामान्य ज्ञान -- प्रश्नावली


 बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे..?
✔ *..चंद्रपूर..*
 राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे..?
✔ *..नाशिक..*
 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी
केली..?
✔ *..डॉ. बाबासाहेब आंबेडकर..*
 कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले
जाते..?
✔ *..नाशिक..*
 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती..?
✔ *..7 वी..*
 राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कोणत्या शहरात आहे..?
✔ *..धुळे..*
 मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__
✔ *..System..*
 आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला..?
✔ *..2004..*
 बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला..?
✔ *..महाराष्ट्र - आंध्रप्रदेश..*
 मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे..?
✔ *..यशवंतराव चव्हाण..*
 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला..?
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
 ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली..?
✔ *..कंबोडिया..*
 अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास १०० वर्षे पूर्ण झालीत..?
✔ *..स्टोकटोन गुरुद्वारा साहिब..*
 कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे..?
✔ *..आंध्र प्रदेश..*
  कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे...?
✔ *..ऑस्ट्रेलिया..*
 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण..?
✔ *..राजकेश्वर पुरयाग (Mauritius)..*
 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला होता..?
✔ *..गुलजार..*
 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता..?
✔ *..नंदुरबार..*
 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता होता..?
✔ *..मुंबई उपनगरे..*
 ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
✔ *..ब. अ. क..*
 केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य
करते..?
✔ *..पंतप्रधान कार्यालय..*
 तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही..?
✔ *..किमतींचा निर्देशांक..*
 महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात..?
✔ *..पालक मंत्री..*
 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला..?
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
 पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले..?
✔ *..भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री..*
 भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली..?
 *..88 वी..*
 घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे..?
✔ *..वार्षिक वित्तीय विवरण पत्र..*
 महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते..?
✔ *..भुईमूग..*
 खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे..?
✔ *..मालदांडी -35-1..*
 भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली..?
✔ *..1966 - 67..*
 देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण..?
✔ *..गोविंद वल्लभ पंत (1957)..*
 कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते..?
✔ *..सूर्यफूल..*
 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला..?
✔ *..वार्‍याने हालते रान..*
 कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात..?
✔ *..1921..*
 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे..?
✔ *..925..*
  पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले..
✔ *..रायगड..*
 "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते..?
✔ *..मार्गदर्शक तत्त्वे

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक

‍⚖भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक 

दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
 दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
 प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
 हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
 काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
 स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
 केसरी - लोकमान्य टिळक
 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक
 दिंनबंधू (साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर
 समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे
 विध्यर्थी (मासिक) - साने गुरुजी
 कॉग्रेस (साप्ताहिक) - साने गुरुजी
 साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी
 शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर
 उपासना (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे
 सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज
 महाराष्ट्र धर्म (मासिक) - आचार्य विनोबा भावे
 मानवी समता -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
 सुधारक (साप्ताहिक) - आगरकर
 बहिष्कृत भारत (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 मूकनायक (पाक्षिक) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 जनता (प्रबुध्द भारत) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 समता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 मानवता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 बहिष्कृत मेळा -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 सार्वजनिक सभा (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे
 इंदुप्रकाश - महादेव गोविंद रानडे
 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) - लाला हरदयाळ
 श्रद्धा (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
 विजय (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
 अर्जुन (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
 सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
 वंदे मातरम - अरविंद घोष
 पंजाबी पिपल्स - लाला लजपतराय
 नॅशनल हेरॉल्ड - पंडित जवाहरलाल नेहरू
 फॉरवर्ड (मासिक) - सुभाषचंद्र बोस
 इंडियन सोशॉलिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा
 रास्त गोफ्तर - दादाभाई नौरोजी
 व्हाईस ऑफ इंडिया -  दादाभाई नौरोजी 
 बंगाली - सुरेंद्र

सतिबंदी कायदा(1829)/असहकार चळवळ(1920-22)

सतीबंदी कायदा (1829)


सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.
 ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.
 नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले.
 पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.
 काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.
 ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.
 ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.
 काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.
 काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.
 सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला.
 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.

असहकार चळवळ (1920-22)

गांधीजींनी इंग्रजाच्या अन्यायी धोरणाविरोधी सत्याग्रह करून आफ़्रिकेमध्ये न्याय मिळविला.
 याच पार्श्वभूमीवर 1920 मध्ये असहकार चळवळ सूरु केली कारणे पहिल्या महायूध्दामध्ये भारतीय सैन्य व जनता यांच्यात प्रखर राष्ट्रवाद व राष्ट्रजागृती निर्माण झाली.
 महायूध्दाचा खर्च वसूल करण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड आर्थिक पिळवणूक केली.
 नैसर्गिक संकटसमयी आपल्या आर्थिक नीतीचा त्याग केला नाही व मदत ही केली नाही.
 इंग्रजांचा जुलमी राज्यकारभार असून लोकांवर दहशत बसविण्यासठी अनेक कायदे मंजूर केले.
 रौलेट अ‍ॅक्टचा निषेध करण्यासाठी जमा झालेल्या जालियनवाला बागेतील लोकांवर जनरल डायरने गोळीबार करुन अनेकांना ठार मारले.
असहकार चळवळीचा कार्यक्रम :
1920 च्या कोलकत्ता अधिवेशात असहकाराचा ठराव मंजूर केला.
 नागपूरच्या अधिवेशनात सर्वानी ठराव पास केला. या ठरावातील तरतुदी
 हिंदी लोकांनी सरकारी पदव्या, नोकर्‍या, पदे, मानसन्मान, इ. चा त्याग करावा,
 सरकारी माल, शाळा, कॉलेज, सभा समारंभ न्यायालय इ. वर बहिष्कार टाकावा.
 स्वदेशी माल, राष्ट्रीय शिक्षण, पंचायत न्यायदान इ. चा उपयोग करावा.
 दारूबंदी, अस्पृश्यता निवारण टिळक स्मारक निधी निर्माण करुन देशी उद्योगंधदे सुरु करावे.
असहकार चळवळीचे स्वरूप :
जमनालाल बजाज, म. गांधी रवींद्रनाथ टागोर सुंभाषचंद्र बोस यांनी पदव्या व पदवीचा त्याग केला.
 1919 च्या कायद्याने होणार्‍या कायदेमंडळाच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला.
 डयुक ऑफ कॅनोटच्या आगमनप्रसंगी हरताळ, प्रिन्स ऑफ वेल्सच्या होणार्‍या समारंभावर बहिष्कार टाकला.
 विद्याथ्र्यानी सरकारी शाळेवर बहिष्कार टाकला. विदेशी मालाच्या दुकानासमोर पिकेंटिंग करण्यात आले.

इतिहासातील लेखक व त्यांची पुस्तके/समाजसुधारक आणि त्यांच्या पदव्या

इतिहासातील लेखक व त्यांची पुस्तके


माझे सत्याचे प्रयोग : महात्मा गांधी
 द इंडियन स्ट्रगल : सुभाषचंद्र बोस
 अनहॅपी इंडीया : लाला लजपतराय
 डिस्कव्हरी ऑफ इंडीया : जवाहरलाल नेहरू
 पॉव्हर्टी ऍण्ड अनब्रिटीश रुल इन इंडीया : दादाभाई नौरोजी
 मी नास्तीक का आहे ? : शहीद भगतसिंग
 इंडीया विन्स फ्रीडम : अब्दुल कलाम आझाद
 1857 चे स्वातंत्र्यसमर : विनायक दा. सावरकर
 प्रॉब्लेम ऑफ द ईस्ट : लॉर्ड कर्झन
 इंडियन डायरी : लॉर्ड माँटेग्यू
 न्यू इंडीया : हेन्‌री कॉटन
 इंडीया अनरेस्ट : व्हॅलेंटाइन चिरोल
 इंडीया टुडे : रजनी पाम दत्त
 द साँग ऑफ इंडीया : सरोजिनी नायडू
 इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडीया : आर सी दत्त
 बंदी जीवन : सच्चिंद्रनाथ संन्याल
 आनंदमठ : बंकिमचंद्र चटर्जी
 नीलदर्पण : दीनबंधू मित्रा


समाजसुधारक व त्यांच्या पदव्या 

1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ
2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट -  जगन्नाथ शंकरशेठ
3. मुंबईचा शिल्पकार -  जगन्नाथ शंकरशेठ
4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे
7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख
9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले
10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय
11. नव्या युगाचे दूत - राजा राममोहन रॉय
12. आधुनिक भारताचे अग्रदूत - राजा राममोहन रॉय
13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक - राजा राममोहन रॉय
14. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद
15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते - दादाभाई नौरोजी
16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक - न्यायमूर्ती रानडे
17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते - दादाभाई नौरोजी
18. पदवीधराजे मुकुटमणी - न्या.म.गो.रानडे
19. नामदार - गोपाळ कृष्णा गोखले
20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - महात्मा ज्योतीबा फुले
21. आधुनिक मनू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22. दलितांचा मुक्तीदाता - डॉ. आंबेडकर
23. कर्मवीर - भाऊराव पायगोंडा पाटील
24. आधुनिक भगीरथ - भाऊराव पायगोंडा पाटील
25 महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन - भाऊराव पायगोंडा पाटील
26. महर्षी - धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे
27. राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज
28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक - पंजाबराव देशमुख
29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक - लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख
30. धन्वंतरी - डॉ. भाऊदाजी लाड
31. राजर्षी - शाहू महाराज
32. वस्तीगृहाचे अद्यजनक - शाहू महाराज
33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष - शाहू महाराज
34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी - लोकमान्य टिळक
35. असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक   

भारतातील व्हाईसरॉय/आणि उठाव

‍♀भारतातील व्हाईसरॉय 


लॉर्ड कॅनिंग - 1856-1862
 लॉर्ड एलिगन - 1862-1863
 सर जॉन लॉरेन्स - 1864-1869
 लॉर्ड मियो - 1869-1872
 लॉर्ड नॉर्थब्रूक - 1872-1876
 लॉर्ड लिटन - 1876-1880
 लॉर्ड रिपन - 1880-1884
 लॉर्ड डफरिन - 1884-1888
 लॉर्ड लॅन्सडाऊन 1888-1894
 लॉर्ड एलियन (दुसरा) - 1894-1899
 लॉर्ड कार्झल - 1899-1905
 लॉर्ड मिंटो - 1905-1910
 लॉर्ड हटीग्ज द्वितीय - 1910-1916
 लॉर्ड चेम्सफोर्ड - 1916-1921
 लॉर्ड रिडिंग - 1921-1926
 लॉर्ड एर्विन - 1926-1931
 लॉर्ड विलिंग्डन - 1931-1936
 लॉर्ड लिनलीथगो - 1936-1944
 लॉर्ड वेव्हेल - 1944-1947
 लॉर्ड माऊंटबॅटन - 947-1948
 सी. राजगोपालकारी - 1948-1950


महत्वपूर्ण उठावांची माहिती :

रामोशांचा उठाव - उमाजी नाईक (महाराष्ट्र)
 कोलामांचा उठाव - छोटा नागपूर
 गडकर्याचा उठाव - कोल्हापूर (महाराष्ट्र)
 संथाळांचा उठाव - बिहार
 फोंड सावंताचा उठाव - कोकण
 गोंड जमातींचा उठाव - उडीसा
 भिल्लांचा उठाव - महाराष्ट्र (खान्देश)
रामोशांचा उठाव - उमाजी नाईक (महाराष्ट्र)
 कोलामांचा उठाव - छोटा नागपूर
 गडकर्याचा उठाव - कोल्हापूर (महाराष्ट्र)
 संथाळांचा उठाव - बिहार
 फोंड सावंताचा उठाव - कोकण
 गोंड जमातींचा उठाव - उडीसा
 भिल्लांचा उठाव - महाराष्ट्र (खान्देश)
रामोशांचा उठाव - उमाजी नाईक (महाराष्ट्र)
 कोलामांचा उठाव - छोटा नागपूर
 गडकर्याचा उठाव - कोल्हापूर (महाराष्ट्र)
 संथाळांचा उठाव - बिहार
 फोंड सावंताचा उठाव - कोकण
 गोंड जमातींचा उठाव - उडीसा
 भिल्लांचा उठाव - महाराष्ट्र (खान्देश)

काही महत्वाचे Gk

1. काहि महत्वाची कलमे

1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग:- 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

2. महाराष्ट्र - जलाशय व धरणे

1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8. उजनी - (भीमा) सोलापूर
9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10. यशवंत धरण - (बोर) वर्धा
11. खडकवासला - (मुठा) पुणे
12. येलदरी - (पूर्णा) परभनी

4. महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी

1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान)
4. 2000 – सुनील गावसकर
5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
10. 2006 – रतन टाटा (उद्योग)
11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
15. 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
16. 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
17. 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)

5. महाराष्ट्रातील महामंडळे
१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - १९७६

6. राष्ट्रगीताबद्दल माहिती
१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.
७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

7. प्राणी व त्यांचे आयुष्यमान
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस
्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे

8. राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
1. अलाहाबाद बैंक - कोलकाता
2. बैंक ऑफ इंडिया - मुंबई
3. बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
4. केनरा बैंक - बैंगलोर
5. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
6. कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
7. देना बैंक - मुंबई
8. इंडियन बैंक - चेन्नई
9. इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
10. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
11. पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
12. पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
13. सिंडिकेट बैंक - मणिपाल
14. यूको बैंक - कोलकाता
15. यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
16. यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
17. विजया बैंक - बैंगलोर
18. आंध्रा बैंक - हैदराबाद
19. बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

9. भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार
1. महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य
2. तामिळनाडू --- भरतनाट्यम
3. केरळ --- कथकली
4. आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम
5. पंजाब --- भांगडा, गिद्धा
6. गुजरात --- गरबा, रास
7. ओरिसा --- ओडिसी
8. जम्मू आणी काश्मीर --- रौफ
9. आसाम --- बिहू, जुमर नाच
10. उत्तरखंड --- गर्वाली
11. मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला
12. मेघालय --- लाहो
13. कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी
14. मिझोरम --- खान्तुंम
15. गोवा --- मंडो
16. मणिपूर --- मणिपुरी
17. अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम
18. झारखंड - कर्मा
19. छत्तीसगढ --- पंथी
20. राजस्थान --- घूमर
21. पश्चिम बंगाल --- गंभीरा
22. उत्तर प्रदेश --- कथक .

10. थोडक्यात माहिति
*महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
* उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
* विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

11. वैज्ञानिक व त्यांचे शोध
1. विमान - राईट बंधू
2. डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
3. रडार - टेलर व यंग
4. रेडिओ - जी. मार्कोनी
5. वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
6. थर्मामीटर - गॅलिलीयो
7. हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
8. विजेचा दिवा - एडिसन
9. रेफ्रीजरेटर - पार्किन्स
10. सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन
11. सायकल - मॅकमिलन
12. डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
13. रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
14. टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
15. ग्रामोफोन - एडिसन
16. टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
17. पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
18. उत्क्रांतिवाद - डार्विन
19. भूमिती - युक्लीड
20. देवीची लस - जेन्नर
21. अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
22. अँटी रेबीज - लुई पाश्चर
23. इलेक्ट्रोन – थॉमसन
24. हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
25. न्यूट्रोन – चॅडविक
26. आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
27. विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
28. कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
29. गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

16. भारताचे जनक/शिल्पकार

1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
2. आधुनिक भा
रताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.


Monday, May 15, 2017

समानार्थी शब्द

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन, विपिन 
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग 
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी
अना = आणि
अगणित = असंख्य, अमर्याद
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा 
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अंधार = काळोख, तिमीर, तम
अमृत = पीयूष, सुधा
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता 
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज
आसन = बैठक
आदर = मान 
आवाज = ध्वनी, रव
आवाजमां = आवाजात
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण, मुकुर, आदर्श
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आळशी = कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट
आशीर्वाद = शुभचिंतन
ओंजळभर = अंजूरभर
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश 
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = �

समाजसुधारक

📌लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)📌
:

जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.

📌महात्मा गांधीची कामगिरी (1869 ते 1948) :

जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...