Wednesday, June 28, 2017
महाराष्ट्र GK
सातवाहनाची राजधानी कोणती? - रत्नागिरी.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? - अलिबाग.
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग.
रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे? - कोकण.
कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता? - सहयाद्रि.
महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात? - चार.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? - अरबी.
कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? - सडा.
मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? - मुंबई उपनगर.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? - गोवा.
कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? - सह्याद्रि पर्वतामुळे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? - मुंबई.
कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? - सिंधुदुर्ग.
कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? - रत्नागिरी.
तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? - महाराष्ट्र-गोवा.
महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? - कोकण.
महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? - कोकण.
कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? - सह्याद्रि.
कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण? - अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.
खारे वारे कसे वाहतात? - दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.
माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.
कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो? - अंबाघाट.
कोल्हापूर - सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो? - अंबोली.
कराड - चिपळून रस्त्यावरील घाट कोणता? - कुभांर्ली.
पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? - प्रस्तरभंगामुळे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थं��
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
Maharashtra Government releases lakhs of recruitment vacancies every year for the candidates who are searching for the Jobs. The Maharashtra Government Jobs offers job recruitment for all the category candidates who have passed 10th/12th, Graduate, Post Graduate, MBBS, Engineering etc.
ReplyDelete